लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी - Marathi News | Mumbai Municipal Election: Should we fight with Thackeray brothers in Mumbai or separately? Congress leaders have made this demand to the high command | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी

Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...

कोल्हापूरच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन; प्रकरणाची व्याप्ती वाढणार - Marathi News | Kolhapur fake currency case now has Mumbai connection | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूरच्या बनावट नोटांचे मुंबई कनेक्शन; प्रकरणाची व्याप्ती वाढणार

पोलिसांकडून तपास सुरू : संशयित आरोपींची संख्या वाढणार ...

विक्रोळी पूर्व भागात यंत्रणांचे नियोजन चुकले का? स्थानिक रहिवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायाम   - Marathi News | Did the planning of the systems in Vikhroli East go wrong? Local residents are being asked to do Dravidian Pranayama. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी पूर्व भागात यंत्रणांचे नियोजन चुकले का? स्थानिक रहिवाशांना करावा लागतोय द्राविडी प्राणायाम  

पूर्व द्रुतगती महामार्गावरून लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जाण्यासाठी घाटकोपर डेपो या मार्गाने जाता येते तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) पुलाखालून डावे वळण घेऊन गांधीनगर येथून ‘एलबीएस’ मार्गावर पोहोचता येते.  ...

करी रोड, चिंचपोकळी पुलांची सुरक्षा धोक्यात? वाहतुकीचा वाढता ताण; तज्ज्ञांनी वर्तवली भीती   - Marathi News | Safety of Curry Road, Chinchpokli bridges in danger Increasing traffic pressure; Experts fear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करी रोड, चिंचपोकळी पुलांची सुरक्षा धोक्यात? वाहतुकीचा वाढता ताण; तज्ज्ञांनी वर्तवली भीती  

दादर ते भायखळादरम्यान पूर्व-पश्चिम ये-जा करण्यासाठी करी रोड आणि चिंचपोकळी पूल आहेत. हे पूल मध्य रेल्वे मार्गांवरून जात असून, ते जीर्ण झाल्याने देखभालीची आवश्यकता आहे. ...

हँकॉक पुलाचा एक भाग १० वर्षांनंतरही अर्धवटच; बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटता सुटेना  - Marathi News | A section of Hancock Bridge remains incomplete even after 10 years; The issue of rehabilitation of the affected people remains unresolved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हँकॉक पुलाचा एक भाग १० वर्षांनंतरही अर्धवटच; बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटता सुटेना 

...त्यामुळे हा पूल पूर्ण होऊन आम्हाला कधी दिलासा मिळेल, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. ...

प्रभादेवी पूल ५० दिवसांत भुईसपाट; ‘एमएमआरडीए’चे नियोजन, नवीन सेतूचे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यावर भर  - Marathi News | Prabhadevi Bridge to be demolished in 50 days; MMRDA plans, focuses on completing construction of new bridge by September 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभादेवी पूल ५० दिवसांत भुईसपाट; ‘एमएमआरडीए’चे नियोजन, नवीन सेतूचे बांधकाम सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यावर भर 

अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना थेट वरळी व पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रेकडे जाता यावे, यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग ‘एमएमआरडीए’ बांधत आहे. ...

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन - Marathi News | Groundbreaking ceremony of Ramabai Ambedkar Nagar redevelopment project in Ghatkopar tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन

बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनची १०९९ कोटींची लघुतम निविदा; ३१.३ हेक्टर जागेवर इमारती उभारणार ...

मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड - Marathi News | Mumbai's water supply will be affected; Technical failure at Panjrapur water purification plant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड

सुमारे एक तास संपूर्ण विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. संबंधित दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. ...