लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत

Mohan bhagwat, Latest Marathi News

RSS च्या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी; 'भाईजान'च्या फॅशनवर मोहन भागवतांची टिप्पणी, म्हणाले... - Marathi News | Rss Chief Mohan Bhagwat On Salman Khan's Fashion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RSS च्या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी; 'भाईजान'च्या फॅशनवर मोहन भागवतांची टिप्पणी, म्हणाले...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सलमान खानने हजेरी लावली. ...

एससी, एसटी प्रवर्गातील असेल तरी तो सरसंघचालक होऊ शकतो; मोहन भागवतांनी सांगितली एकमेव 'पात्रता' - Marathi News | Even if one belongs to SC, ST category, he can become the Sarsanghchalak; Mohan Bhagwat said the only 'qualification' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एससी, एसटी प्रवर्गातील असेल तरी तो सरसंघचालक होऊ शकतो; मोहन भागवतांनी सांगितली एकमेव 'पात्रता'

ब्राह्मण आहे म्हणून कोणतीही व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सरसंघचालक होऊ शकत नाही. अगदी एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तीही होऊ शकते, असे सांगत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एकमेव अट सांगितली. भ्रष्टाचार नियंत्रणाबद्दलही ते बोलले.  ...

"भारत भूगोलाचं नाही, स्वभावाचं नाव..."; मोहन भागवत यांनी सांगितले हिंदूंचे चार प्रकार!  - Marathi News | India is not a name of geography but of nature Mohan Bhagwat told the four types of Hindus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत भूगोलाचं नाही, स्वभावाचं नाव..."; मोहन भागवत यांनी सांगितले हिंदूंचे चार प्रकार! 

"...असा आपला भारत आहे. यासाठी भारत अस्तित्वत आला आहे. जेव्हा जेव्हा या प्रयोजनाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा भारत मोठा होतो. हा आपला इतिहास आहे." ...

"भारताची फाळणी झाली कारण...", सरसंघचालक मोहन भागव यांनी स्पष्टच सांगितलं; हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही बोलले - Marathi News | India was partitioned because hindu bhav was forgotten RSS chief Mohan Bhagwat clearly stated; also spoke about Hindu-Muslim unity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताची फाळणी झाली कारण...", सरसंघचालक मोहन भागव यांनी स्पष्टच सांगितलं; हिंदू-मुस्लीम ऐक्यावरही बोलले

भागवत म्हणाले की एखाद्या व्यक्तीचा धर्म, खाण्याच्या सवयी आणि भाषा वेगळी असू शकते, परंतु आपण सर्व समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत. आपण त्याला 'हिंदुत्व' म्हणतो आणि तुम्ही त्याला 'भारतीयता' म्हणू शकता. ...

जोवर भारताकडे धर्माचे मार्गदर्शन, तोवर भारत विश्वगुरू राहील: मोहन भागवत - Marathi News | As long as India is guided by Dharma it will remain a world leader says Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोवर भारताकडे धर्माचे मार्गदर्शन, तोवर भारत विश्वगुरू राहील: मोहन भागवत

जगाकडे आध्यात्मिकता नाही, आपल्याकडे वारसा ...

"...तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!"; मोहन भागवतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?  - Marathi News | So in 10 to 12 years caste discrimination will be eliminated What exactly say Mohan Bhagwat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"...तर 10 ते 12 वर्षांत जातीभेद नष्ट होईल!"; मोहन भागवतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? 

"आरएसएसचा उद्देश भारताला आणि संपूर्ण समाजाला त्याच्या सर्वोच्च वैभवापर्यंत पोहोचवणे आहे..." ...

Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat exercised his right to vote Who should vote He also said | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं

"...यामुळे नोटा नागरिकांच्या वैतागाच्या दृष्टीने दिेलेला ऑप्शन असला तरी, त्यातल्या त्यात चांगला माणून. अराजक, राजा नसणे हे सर्वात वाईट, असे पितामह भिष्मांनी म्हटले आहे. त्यामुळे कुणीच नाही, त्यापेक्षा कुणीतरी हवा. देश चालण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे ...

“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत - Marathi News | rss chief mohan bhagwat said sanatan hindu society needs to live together and in next 20 years India will become a vishwaguru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत

RSS Chief Mohan Bhagwat News: ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, असुरी शक्तींचे तुकडे झाले. आपल्याला जागे होण्याची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...