सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे. ...
जगभरातील स्मार्टफोन उत्पादकांमध्ये घडी होणार्या स्मार्टफोनबाबत चुरस निर्माण झाली असतानाच आता हुआवे कंपनीने याच प्रकारातील स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले आहेत. ...
जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमां ...
मोबाइल ही आजच्या धावपळीच्या जीवनातील अत्यावश्यक वस्तू बनली आहे, मात्र या मोबाइलच्या अति वापरामुळे स्वमग्न (आॅटिझम) असलेल्या मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे. स्वमग्न मुलांच्या संख्येत वाढ होत अ ...