महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
बालगंधर्व रंगमंदिरात लावणीचा कार्यक्रम रंगला होता.आणि तो एका राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अरण्यातकार्यक्रम घेण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. ...
नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आरोग्य नियमांचे पालन करीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. ...