महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आम्ही कोकणची जागर यात्रा केल्यावर सरकारने आम्हाला आश्वासन दिले. मात्र, एक मार्ग पूर्ण झाला नाही. काम सुरू असतानाच एक पूल कोसळला. पूल पूर्ण झाल्यानंतर किती फास्ट खड्डे पडतील? शर्मिला ठाकरेंची सरकारवर टीका. ...