soybean bajar bhav शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आता सोयाबीन आहे. चांगला भाव मिळेल, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापासून शेतमाल विक्री केला नव्हता; परंतु हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनचे दर कमीच होते. ...
प्राचीन काळापासून महिलांचे शेतीत मोलाचे योगदान आहे. आजही त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात कष्ट करताना दिसतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, काढणीपासून तर विक्रीपर्यंत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ...
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा आणि पालेभाज्यांची आवक वाढली असून, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवरच्या भावात वाढ झाली आहे. ...
निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले. तर अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील न ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (२ ऑगस्ट) अचानक हमालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सु ...