लातूर शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमालाची आवक घटली आहे. बुधवारी हरभऱ्याची आवक केवळ ७८४ क्विंटल झाली. सर्वसाधारण भाव ६ हजार ६४५ रुपये मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हरभऱ्याच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळत आहे. ...
आवक वाढल्यामुळे सर्वत्र २९ जुलैपासून टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. ते आता बरेच खाली आले आहेत. सरकार मुंबई आणि दिल्लीत ६० रुपये किलो या दराने टोमॅटो विकत आहे. कांद्याच्या भावात दहा रुपयांची घसरण झाली आहे. ...
राज्यात आज हायब्रिड, लोकल, नं.१, वैशाली टोमॅटोची आवक झाली होती. ज्यात सर्वाधिक आवक लोकल टोमॅटोची आज बघावयास मिळाली. तर तीन बाजारसमितींमध्ये हायब्रिड, तीन बाजारसमितींमध्ये नं.१, तीन बाजारसमितींमध्ये वैशाली टोमॅटोची आवक होती. ...