मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Maratha Reservation : संपूर्ण खटल्यात केंद्रातील मोदी सरकारची भूमिका संदिग्ध राहिली असून मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही केंद्र सरकारची इच्छा आहे का? हा खरा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक् ...
Maratha Reservation: मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाल्याबद्दल कोल्हापुरातील मराठा संघटनांकडून आत्मक्लेश, निर्दशने, ठिय्या आंदोलन करून बुधवारी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आरक्षणाबाबत योग्य भूमिका सरकारने घ्यावी, अन्यथा तीव्र लढा देण्याचा इशारा या सं ...
Ramdas Athawale : आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...
आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अपयश आलंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द ठरवला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस हा दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रीया देण्यात येतायत. या निकालाचा परिणाम राज्यातील करोडो मराठा समाजातील तरुणा ...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने मराठा समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता तीव्र आंदोलने करण्यात येतील अशा भावना समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. ...