मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलं असून मनोज जरांगे पाटील यांच्यावरील टीकेचं कारणही सांगितलं आहे. ...
शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील नवी पेठ येथे नामदेव जाधव यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं होतं. ...
आरक्षण प्रश्नाबाबत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सुरू असलेलं वाक् युद्ध आता आणखीनच पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जालन्यात पुन्हा एकदा जरांगे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. ...