आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी आंब्यांची आवक घटली आहे. परिणामी आंब्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने अक्षय्य तृतीयेला आंब्याची चव चाखणे सर्वसामान्यांना अवघड झाले आहे. ...
अक्षय तृतीयेला वाढती मागणी लक्षात घेत बाजारात आंब्याने चांगलाच भाव खाल्ला. मंळवारपासून आंब्याचे भाव १०० ते १५० रुपये किलो होते. त्यामुळे ग्राहकांनाही आखडता हात घ्यावा लागला. आवश्यक तेवढेच आंबे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला. ...
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर तब्ब्ल ११ हजार आंब्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. ...
बुलडाणा : फळांचा राजा असलेल्या आंब्याला जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीसारख्या नैसर्गीक संटकाचा फटका बसला. त्यामुळे यावर्षी आंध्रप्रदेश, कर्नाटक देवगड येथील अंब्यावर बुलडाणेकरांना आपली रसाळी भागवावी लागत आहे. ...
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या हंगामातील हापूस आंब्याची चव घेण्यासाठी पुणेकर तयारीत असतानाच सध्या मार्केट यार्ड व शहराच्या गल्ली-बोळात आंबे विक्रेत्यांकडून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली ...
काही वर्षांपासून हापूस आंबा, पायरी आंबा विक्री वाढत असताना कोकणातील पारंपरिक रायवळ आंबा (आडीतील) मिळणे दुरापास्त झाला होता़, तो रायवळ आंबा आडीत पिकवून गावठी बाजारात विकला जाणार आहे़ ४ मे पासून हंगाम संपेपर्यंत कोकणी मेवा यात जांभूळ, करवंदे, फणसाचे स् ...