२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Uddhav Thackeray News: पंजाला मतदान करत असलो तरी हातात मशाल आहे. त्याचा एकत्रित परिणाम झाला की, तुतारी फुंकणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
महाविकास आघाडीविरोधात बंडखोरी करणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा अहवाल कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही तयार केलेला आहे ...
Congress Prithviraj Chavan News: मोदींचा पराभव करून राज्यात मविआ व दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार येईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. ...
Sanjay Raut News: चंद्रहार पाटील झपाट्याने पुढे जात आहेत. भाजपाला सांगलीची निवडणूक सोपी जात नाही. त्यामुळेच लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवायचे कारस्थान रचले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Rahul Gandhi Rally In Maharashtra News: गरीब महिलेच्या बँक खात्यात १ लाख रुपये थेट जमा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार, असे आश्वासन राहुल गांधींनी महाराष्ट्रातील भव्य प्रचारसभांमध्ये दिले. ...