२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Congress Vishwajit Kadam News: सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे आता देशाला कळले आहे. महाविकास आघाडी म्हणून सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे लढले पाहिजे, असे विश्वजित कदम यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: सुवर्णपदक विजेती राही सरनोबतला वेतन देण्यात यावे आणि शहीद मेजर अनुज सूद यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार मदत करावी अशी आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. ...
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीने (Mahayuti) ९ तर विरोधी पक्षामधील महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३ उमेदवार दिले आहे. त्यामुळे पराभ ...
Sharad Pawar News: त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची गरज आहे. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करुया, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...