२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
मागील विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप काही काँग्रेस आमदारांवर होत होता. या आमदारांमुळे महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला होता. ...
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीने शेवटच्या टप्प्यात लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावलेला असताना आता काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. ...
महायुती सरकारने धडाधड निर्णय घेतले; पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल, याबद्दल शंका व्यक्त करीत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता; पण महायुती सरकारच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. प्रशासन व् ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्या म्हणण्याला दुजोरा दिला. आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे आहे, अशी भूमिका मविआच्या या तीनही प्रमुख नेत्यांनी जाहीर केली. ...
Eknath Shinde News: तुम्ही कोविड मधल्या खिचडीत, डेडबॉडीच्या बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, चारा घोटाळ्यात, शेण घोटाळ्यात, कोळशात पैसे खाल्ले त्यामुळे तुम्हाला भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महा ...