Maharashtra Weather Update: राज्यासह देशभरात हवामान पूर्णपणे अस्थिर झाले आहे. अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update) ...
महाराष्ट्राचा किंवा देशाचा विचार केला तर मागच्या वर्षी देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून याचा फायदा कृषी क्षेत्राला झाला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतपिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालेच पण त्याचा फायदाही अनेकांनी झाला. ...
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटक ज्येष्ठ लेखिका डाॅ. मृदुला गर्ग, नूतन अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष डाॅ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, साहित् ...
Savitribai Phule Statue In Yavatmal: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच २ जानेवारी रोजी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक येथे सावित्रीबाईंचा पुतळा उभा केल्याचे आढळून आले. ...