Maharashtra, Latest Marathi News
महापालिकेत २३ गावे आली तरी तत्कालीन राज्य सरकारने याचा विकास आराखडा तयार करण्याचे आणि बांधकाम परवानगी देण्याचे अधिकारी पीएमआरडीएला दिले. ...
रयत संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशाराः ४९ वर्षांचे करार रद्द करण्याची मागणी ...
- सदस्य मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यास सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेऊन पदाधिकारी निवडणे बंधनकारक असते. ...
एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद अचानक पेटला आणि काही क्षणांत दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. ...
ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ...
पुण्यातून दिवसा ७५ रेल्वे गाड्या सुटतात तर बाहेरून दीडशे रेल्वे गाड्या ये-जा करतात. ...
Pune Municipal Corporation Water Bill: जलसंपदा विभागाच्या थकबाकीमुळे पुण्याचा मंजूर पाणीकोटा १२ दिवसांत संपणार; ९३३ कोटी न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा ...
यामध्ये सर्वाधिक कारखाने सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत. ...