Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: मिशन महाराष्ट्र अंतर्गत भाजप आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरच दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: संपत्ती वारसा हक्काने पुढील पिढीकडे जाते. मात्र पक्ष नाही. वरून कीर्तन खालून तमाशा हे उद्धव ठाकरेंसाठी लागू होते, अशी घणाघाती टीका भाजपने केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: यापूर्वी अनेकांनी बारामतीला टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही, असा टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे. ...
Maharashtra Political Crisis: कोणतेही लेखी निवेदन न देता केवळ फोन करत उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जेलमध्ये भेटीची परवानगी मागितल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. ...
Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Shivsena: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता न्या.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ न्यायमूर्तींचे घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. ...