कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे. Read More
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटाह्ण या उक्तीनुसार दिवाळी सणासाठी लागणाऱ्या विविध स्वनिर्मित साहित्याची निर्मिती व विक्री करून विद्यार्थ्यांना व्यावसायिक ज्ञानाचे धडे देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कास नं. १ प्रशालेत दिवाळी सणासाठीच्या साहित्याचा बाजार ...
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सोनुर्ली येथील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सोनुर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. ...
सावंतवाडी : संस्कारक्षम पुस्तकांच्या वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. त्याचप्रमाणे वाचनामुळे आपली मने संवेदनशील व भावनाशील बनतात. याकरिता विद्यार्थीदशेतच अधिक वाचन करा, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष भरत ग ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी पोलिसानी सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. ३२५ ग्रामपंचायती पैकी २९ ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून १७३५ जागांसाठी मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी अ ...
भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक् ...
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरासह तालुक्याला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे भातशेती झोपू गेली, अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. याचा फटका साखरपा परिसरासह निनावे, ओझरे, खडीकोळवण येथील भातशेती पावसाने सं ...
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरासह तालुक्याला पुन्हा एकदा परतीच्या पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे भातशेती झोपू गेली, अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने एकच गोंधळ उडाला. याचा फटका साखरपा परिसरासह निनावे, ओझरे, खडीकोळवण येथील भातशेती पावसाने सं ...
तत्कालीन आघाडी सरकारने ओरोस येथे मच्छिंद्र कांबळी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण युती सरकारने जागेचे कारण देत हे नाट्यगृह ओरोस ऐवजी कुडाळ येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय जागेत हे नाट्यगृह उभार ...