कोल्हापूर : राज्य सहकारी बँकेने साखरेचे दरातील घसरण लक्षात घेऊन मूल्यांकन प्रतिपोते १८० रुपयांनी कमी केल्याने साखर कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असून केंद्राने प्रतिक्वि ...
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवस कोल्हापुरात केलेल्या हल्लाबोल आंदोलनाने आत्मविश्वास गमावून बसलेले कार्यकर्ते ‘चार्ज’ झाल्याचे चित्र दिसले; ...
जयसिंगपूर : विराट शक्तिप्रदर्शनाने जयसिंगपूर येथे झालेल्या हल्लाबोल सभेच्या निमित्ताने डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी ...
बांदिवडे (ता. शाहूवाडी) येथे तीन दिवसांपूर्वी कुस्ती खेळताना मानेवर पडून गंभीर जखमी झालेला मल्ल नीलेश विठ्ठल कंदूरकर (रा. बांदेवाडी) याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला मुंबईला हलविण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. दरम्यान, कऱ्हाडपर्यंत गेल्यानंतर न ...
संशोधन, अद्ययावत शैक्षणिक सुविधा, सामाजिक बांधीलकीची जपणूक, आदींच्या जोरावर डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळविले आहे. ...
राज्य शासनाच्या सन २०१७-१८ च्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी ९४ लाख ३३ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. ३१ मार्च २०१८ च्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय घेण्यात आला आहे ...