कोल्हापूर-बंगलोर महामार्गावर निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर भरधाव मालवाहू बोलेरोचा टायर फुटून आयशर टॅम्पोला धडक बसून झालेल्या भिषण अपघातात दोन्ही वाहनातील पाचजण जागीच ठार झाले. मृतामध्ये कोल्हापूरातील तिघा भाजी विक्रेत्यांचा समावेश आहे. ...
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा मुप्पावरप्पू व मुलगी दीपा इम्माणी यांनी रविवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीची प्रतिमा व साडी देऊन त् ...
लिंबूची आवक कायम असली तरी पावसामुळे मागणी कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम दरावर झाला असून रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात लिंबूचे ढीगच दिसत होते. दहा रुपयाला बुट्टीभर लिंबू विक्रीस होते. भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर वधारले असून गवार, भेंड ...
एखाद्या गवळ्याप्रमाणे दिवसातून दोनवेळा दूध गोळा करायचे आणि ग्राहकांच्या घरात पोहोच करायचे, एवढेच काम गेली अनेक वर्षे ‘गोकुळ’ करत आहे. मात्र, उपपदार्थ निर्मितीकडे फारसे लक्ष दिले नसल्याने ...
प्रविण देसाई ।कोल्हापूर : सन २०१४ मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दक्ष असलेल्या जिल्हा प्रशासनाने शाहूवाडी तालुक्यातील उखळूपैकी अंबाईवाडीचे मूळ गावातच सुरक्षित ठिकाणी दोन एकर जागेवर पुनर्वसन केले आहे. येथील १८ कुटुंबांना जागेचा ताबाह ...
कोल्हापूर : मराठा समाजाला अडीच हजार वर्षांचा जातीचा उज्ज्वल इतिहास आहे. त्याचा अभ्यास करून त्यातील कुपरंपरांच्या बेड्या या समाजाने आता तोडून टाकायला हव्यात, अशा भावना या समाजातील मान्यवरांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. चौगले आडनावाबद्दल ...
डी. बी. एन. मूर्ती. निसर्गावर प्रचंड वेड्यासारखे प्रेम करणारा हा माणूस कधी थकेल, असे वाटत नाही. त्यांना निसर्गातील आविष्कार अनुभवण्याचे वेड आहे. मानवाने या पृथ्वीवर उभारलेल्या सुंदर कलाकृती पाहण्याचे वेड आहे. ...
राज्य सरकारच्या पावणेचार वर्षांतील कामकाजाचा कारभार चव्हाट्यावर मांडत राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. ...