विकासासाठी एखाद्या शहराला जोडणारे दहा रस्ते करण्यास कोणाचीही हरकत नसते, पण विविध कारणांनी रखडलेले व सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे सोनवडे घाटाबाबत परखड मत स्वाभिमानी पक्षाचे जि ...
गंभीर जखमी झालेल्या संजय घोडावत समुहाचे बसचालक जयसिंग गणपती चौगले यांनी प्रसंगावधान राखून, स्वत:चा जीव धोक्यात घालून बस डाव्या बाजूच्या शेतवडीत घातल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाच्यावतीने उत्तम आरोग्यासाठी पाच किलोमीटर मॅरेथॉनचा शुभारंभ परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे हस्ते करण्यात आला. ...
राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी संग्रहालय उभारणीच्या कामाला पुन्हा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. दोन निविदा अंतिम मंजुरीसाठी पाठविल्या असताना, या ठेकेदारांना खुद्द राजर्षी शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास) जतन, संवर्धन व विकास समितीच्या सदस्यांनीच विर ...
केंद्र शासनाच्या 'उडान' योजनेंतर्गत तब्बल सहा वर्षानंतर कोल्हापूर विमानतळावरून सुरू झालेली विमानसेवा बंद झाली आहे. कोल्हापूर ते मुंबई अशी विमानसेवा एअर डेक्कन विमान कंपनीने सुरू केली होती. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासह सरकारने जाहीर केलेल्या योजनांची पूर्तता केलेली नाही. त्याच्या निषेधार्थ १ जुलैपासून राज्यभर लढ्याचे बिगुल वाजवत मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे रणशिंग फुंकले. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांचा राजीनामा देण्याबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे ...
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात उभारणी करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. ...