कोल्हापूर शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पो ...
लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही; पण माझे ध्येय पक्के आहे, कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या मार्गात बदल होणार नाही. असे सूचक वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केले. ...
महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. ...
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांची गर्दी झाली. दर्शनासाठी भाविकांची भवानी मंडपापर्यंत रांग लागली होती. नाताळच्या सुटीमुळे कोल्हापूरमध्ये पर्यटकांची संख्या वाढली. ...
निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सरकारला तुमची गरज असून जोपर्यंत मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवायचे नाही. मी तुमच्या बरोबर आहे, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या कोतवाल आंदोलना ...