बेळगावचा मराठी भाषक प्रदेश आमचाच आहे आणि येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा घोषणा महाराष्ट्रातील नेते वारंवार करत असतात; पण येथील विद्यार्थ्यांवर मात्र महाराष्ट्राकडून नेहमीच अन्याय ...
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ यासाठी कोणतीही तरतूद नाही ...