छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माणगाव येथे १९२० मध्ये परिषद झाली होती. ही परिषद डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय कारकिर्दीची सुरुवात ठरली, ज्यामुळे या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व ...
महिनाभरात अवघे १७८ साखर कारखाने सुरू झाल्याची नोंद साखर आयुक्त कार्यालयात झाली आहे. १९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १४७ साखर कारखाने सुरू झाले होते. त्यात वरचेवर वाढ होत आहे. ...