लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खरीप

खरीप, मराठी बातम्या

Kharif, Latest Marathi News

Kharif : - खरीप हंगामातील पेरण्या शेतकरी मोसमी पाऊस पडल्यानंतर करतात. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत हा हंगाम असतो.
Read More
पावसाच्या ताणामुळे यंदा राज्यात कुठल्या पिकाचे किती उत्पादन घटणार? वाचा - Marathi News | decrease in kharif production of Maharashtra due to water stress | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाच्या ताणामुळे यंदा राज्यात कुठल्या पिकाचे किती उत्पादन घटणार? वाचा

कृषी विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतलेल्या आढाव्यातून बहुतांश पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात यंदा १ कोटी ४१ लाख १ हजार २७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत.  ...

यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Maximum area under soybean crop in Maharashtra in this kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर

यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. ...

आयातीवर भूक कशी भागविणार? - Marathi News | How to satisfy the hunger on imports? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आयातीवर भूक कशी भागविणार?

सरकार १४० कोटी जनतेची भूक अन्नधान्य, डाळी, खाद्यतेल आयात करून गरज भागविणार आहे. लोकांच्या पोटाची भूक आयातीवर किती वर्षे भागविणार आहात? यावर दीर्घकालीन उपाययोजना करणारच नाही का? भारताच्या शेतीचे मूल्यमापन नीट होत नाही. चालू वर्षी पावसाने अधिक बिकट करू ...

पीकविमा भरपाई, शेतकऱ्यांना २५ टक्के जादा रक्कम - Marathi News | Crop insurance compensation pikvima, 25 percent additional amount to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीकविमा भरपाई, शेतकऱ्यांना २५ टक्के जादा रक्कम

पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान याअंतर्गत जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या अधिसूचित पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश ...

खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक का आहे? - Marathi News | Why is water management necessary for crops even in Kharif season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामातही पिकासाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक का आहे?

ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त खरीप हंगामात घेतलेल्या पिकांना पाणी देण्याची काही प्रमाणात सुविधा उपलब्ध असेल अशा ठिकाणी पिकांना योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी देऊन पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे गरजेचे असते. ...

पिक विम्याचा २५% हप्ता शेतकऱ्यांना देता येईल का? - Marathi News | Can 25% installment of crop insurance be given to farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिक विम्याचा २५% हप्ता शेतकऱ्यांना देता येईल का?

पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने पीक विम्याचा आग्रीम हप्ता २५ टक्के देता येईल का, या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...

सोयाबीनवरील येलो मोझॅकसाठी पांढऱ्या माशीचे वेळीच व्यवस्थापन करा - Marathi News | Timely management of whitefly for yellow mosaic disease in soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवरील येलो मोझॅकसाठी पांढऱ्या माशीचे वेळीच व्यवस्थापन करा

सोयाबीन पीक फुलोरा, तसेच शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे. ही माशी 'यलो मोझॅक' रोगाचा प्रसार करते. ...

महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी - Marathi News | Not only in Maharashtra, the dams in the country are 22 percent empty | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील धरणे २२ टक्के रिकामी

केंद्रीय जल आयोगानुसार, देशातील १५० धरणांमध्ये पाण्याची पातळी गेल्यावर्षीच्या तुलनेत २२% कमी आहे. गेल्या दहा वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के इतके कमी आहे. ...