Bharat Jodo Yatra: मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत. ...
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो, असे सांगत जम्मू काश्मीरमधील समस्या आजही कायम असल्याची टीका संजय राऊतांनी केली. ...