जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात खरंच काश्मीर बाहेरील लोकांना जमीन खरेदी करता आली आहे का? याचं उत्तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आलं आहे. ...
मौलाना काही लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले आहे, यामुळे देवाची शपथ, तुम्ही नष्ट व्हाल, आमचं अस्तित्व संपणार नाही.' ...
प्रेम प्रकरणातून जम्मू काश्मीर मधून पळून आलेल्या आणि पालघर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास पालघर-काश्मीर पोलिसांच्या टीम ला यश आले. ...
Pencil Village : झेलम नदीच्या काठावर वसलेल्या या गावातील घरे कारखान्यांनी वेढलेली आहेत. पण, या गावात फक्त 250 लोक राहतात आणि ते पेन्सिल व्हिलेज म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. ...
उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे ...
Vikramaditya Singh resigned Congress: जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे बडे नेते आणि महाराजा कर्ण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. आज त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...