पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी आज भारतीय संघ कोलकाताला रवाना झाला. पण वेळेआधीच संघ चेन्नई विमानतळावर आला. ...
श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. 2009 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात जायला तयार नव्हता. ...
पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या चेन्नई येथील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा फडशा पाडला. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अक्षरशः हतबल झाले होते. ...