विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. ...
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला आर्मीमध्ये जाता आले नाही, याचा आता पश्चाताप होत आहे. पण आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. ...
भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या विविध दलांच्या शौर्य व वैभवशाली अशा देदिप्यमान कामगिरीचा गौरव म्हणून तीनही दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपतींच्या हस्ते ‘प्रेसिडेंट कलर’ हा सर्वोच्च सन्मान त्या संरक्षण दलाला प्रदान केला जातो. ...
व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे. ...