राज्यातील लष्करी प्रशिक्षण संस्था किंवा विंग्ससारख्या संस्थांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे लष्करी प्रशिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयात एनसीसीमध्ये सहभाग घेतलेले अनेकजण कालांतराने अन्य क्षेत्रात जातात. मात्र, लष्करी सेवेकडे वळत नाहीत. ही उणीव यामुळे द ...
लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी असा प्रस्ताव असल्याला दुजोरा दिला व त्यावर सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले. जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला, तर ‘कर्तव्य दौरा’ हा काही बंधनकारक असणार नाही, यावर त्यांनी भर दिला. ...
गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आत्मनिर्भर भारत होण्यासाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. देशातील नागरिकांना स्वदेशी म्हणजे देशात बनणाऱ्या वस्तूंचाच सर्वाधिक वापर करावा ...
पाकिस्तानला भीती वाटत आहे, की भारत कश्मिरातील दहशतवाद्यांची कंबर तोडण्याबरोबरच, पाकिस्तानातील त्यांचे प्रमुख आणि त्यांची दहशतवादी केंद्रे नष्ट करण्यासाठी एखादे ऑपरेशन करू शकतो. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमेत घुसून सर्जिकल स्ट्राइक के ...
गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते. ...