भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या मिराज 2000 ची 12 लढाऊ विमाने भाव खाऊन गेली खरी, पण रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांच्यासाठी ढाल बनलेले तेरावे विमान पडद्यामागेच राहिले. ...
पुलवामा घटनेचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने भल्या पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले आणि देशाबरोबरच शहरातही अक्षरश: दिवाळी साजरी झाली. ...
भारतीय वायुदलाने ‘मिराज-२०००’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकव्याप्त काश्मिरात घुसून दहशतवाद्यांचे ‘लॉन्चिंग पॅड’ उद्ध्वस्त करत पुलवामा हल्ल्याचा १३व्या दिवशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकविला. ...
भारतीय वायुसेनेच्या जवानांनी लढाऊ मिराजद्वारे पाकव्याप्त काश्मिरात घुसून केलेल्या बॉम्बहल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ नेस्तनाबूत झाले. या कारवाईबद्दल भारतीय वायुसेनेला मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला शाळेच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत ‘सॅल् ...
अतिरेक्यांना पुढे करून भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर भारतीय सैन्याने हवाईहल्ला करून धडा शिकविल्याबद्दल मंगळवारी सिडकोतील पवननगर येथे विविध युवक संघटनांनी एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. ...
‘भारत सरकारने सेनेला अशी मोकळीक खूप अगोदर दिली असती तर कदाचित पुलवामाचा भ्याड हल्ला टळला असता. वायुसेनेच्या लढाऊ वैमानिकांनी ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मिरात घुसून बॉम्बहल्ल्याने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली, ते बघून त्यांचा आम्हास सार्थ अभिमान ...
पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. अख्खा देश हळहळला. जैश-ए-मोहम्मदचा आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत होती. ...