कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे, असे मत मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी येथे मांडले. ...
मुंबईच्या महानगरपालिकेने आपल्या ३४५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सॅनिटरी पॅडचे महत्त्वच कळले नसल्याचे वास्तव आहे. ...
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला तेव्हापासून सर्वत्र चर्चा आहे ती मोदीकेअर आरोग्य विमा योजनेची. खूप गाजावाजा करीत शासनाने ‘आयुष्यमान भारत’ या संकल्पनेत आरोग्य क्षेत्रासाठी विम्यासह आणखीही काही योजना जाहीर केल्या आहेत. ...
बुलडाणा : बालपणी मनुष्याच्या तोंडातील दुधाच्या दातांची संख्या २0 असते. आयुष्याच्या उत्तरार्धात ३२ पैकी किमान २0 दात सुस्थितीत असणे, मौखिक आरोग्याविषयी अभ्यास करणार्या फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल (एफडीआय) या संघटनेला अपेक्षित आहे; मात्र ८७ टक्के व्यक्त ...
बदलत्या जीवनशैलीमुळेच कर्करोगाचा धोका अधिक वाढतोय, हे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांच्याशी ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले. ...
देशातील १0 कोटी कुटुंबांतील ५0 कोटी लोकांना आरोग्याचे विमाकवच देण्यासाठी केंद्र सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करणार असले, तरी प्रत्येक कुटुुंबामागे सरकारला केवळ १,000 ते १,२00 रुपयांचा खर्च येणार आहे. ...
देशातील ५० कोटी गरीब लोकांच्या आरोग्याला सुरक्षा कवच देणारी योजना आकर्षक वाटत असली तरी अंमलबजावणी करणे कठीण आहे. योजनेचा खर्च अवाढव्य असल्याने त्याच्या फायद्यासाठी कुटुंबाची उत्पन्नमर्यादा खूप कमी ठेवली जाऊ शकते. तसे झाल्यास अत्यंत कमी लोकांना योजनेच ...