एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहराचे तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे़ त्यामुळे शरीराची लाही लाही होऊन उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात़ उन्हाळ्यात होणारी डोळ्यांची जळजळ, शरीराला वारंवार येणारा घाम, घसा कोरडा पडणे, अचानक ताप येणे आदी ...
जागतिक हिवताप दिनानिमित्ताने शहरातून हिवताप निर्मूलन जनजागृती रॅली काढण्यात आली. नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करण्याबरोबरच ‘हिवताप झिरो करू या’, अशा घोषणा देत शहरातून रॅली काढण्यात आली. ...
जिवती शहरात आरोग्य सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दवाखान्यात रुग्ण गेले तर तेथे डॉक्टर वा कर्मचारी हजर राहत नसल्याने रुग्ण आपल्या वेदना घेऊन ताटकळत ...
गेल्या काही दिवसांपासून डासांच्या उच्छादामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मुळा - मुठा नदीपात्रामध्ये माेठ्याप्रमाणावर जलपर्णी वाढल्याने डासांची माेठ्याप्रमाणावर उत्पत्ती हाेत आहे. ...
जळगाव नेऊर : परिसरातील एरंडगाव येथे सव्वा कोटी रु पये खर्च करुन बांधण्यात आलेले सुसज्ज असे कुटुंब कल्याण उपकेंद्र कर्मचाऱ्यांअभावी आज धूळ खात पडले आहे. या केंद्रात कर्मचाºयांची त्वरित नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे. ...