कळवण तालुक्यातील जयदर प्राथमिक केंद्रांतर्गत येणाऱ्या सावरपाडा गावात अतिसाराने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. अतिसाराची लागण झाल्यामुळे चंद्रा तान्हू ठाकरे (७०) व पंढरीनाथ अर्जुन बर्डे (७५) यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दर ...
कळवण तालुक्यातील अभोणा येथे दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम व जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून, डेंग्यूचे डास उत्पत्तीचे ...
टाइप २ डायबिटीसने जगभरातील लोक पीडित आहेत आणि हा डायबिटीस अधिक धोकादायक असतो. पण जर योग्य खाणं-पिणं आणि एक्सरसाइज रुटीन फॉलो केली गेली तर हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. ...
भूल देण्या पूर्वीची भूल तज्ज्ञाने केलेली तपासणी अत्यंत मोलाची असते. जसा विमानाचा टेक ऑफ महत्वाचा ज्याला भूल तज्ज्ञ इंडक्शन ऑफ अनेस्थेसीआ अस म्हणतात... ...