आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षीच सुरु होतात. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार व लॉकडाऊनची पार्श्वभूमी लाभली असतानाही भंडारा जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचाय ...
सीईओ अमोल येडगे यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या झोननुसार भाजीपाला विक्रेते ठरवून देण्यात यावे, सदर विक्रेत्यांना ठरवून दिलेल्याच झोनमध्ये विक्री करता येईल. अन्य ठिकाणी नाही. ग्रामपंचायतींकडून भाजीविक्रेत्यांना ओळखपत्र द्यावे, तसेच ...
आठ ग्रा. पं. नी मनरेगाच्या कामांना सुरूवात केली आहे. यात आमगाव येथे ४ कामे, चोप येथे बोडधा ४, विहीरगाव २, सावंगी २, कोंढाळा २ तर पोटगाव येथील २ कामांचा समावेश आहे. याशिवाय घरकूल बांधकाम व सिंचन विहिरींच्या बांधकामावरील मजुरांची मजुरी देखील मनरेगा या ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तत्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही काहींनी याकडे पाठ फिरविल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ती ...