राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
१५ जानेवारी रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा ११ डिसेंबर २०२० रोजी करण्यात आली होती. ...
जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. ...
भाऊसाहेबनगर : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुका चौथ्यांदा लांबणीवर पडल्या असून आता ३१ मार्चपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कोणतीही निवडणूक असली की वाहिन्यांचे प्रतिनिधी तज्ज्ञांना सोबत घेत विजय-पराजयाचा अंदाज बांधतात. निवडणूक संपली रे संपली की एक्झिट पोलच्या आकड्यांवर चर्चा झडत असते. ग्रामपंचायत निवडणुकीत तसे होण्याची सुतराम शक्यता नसली तरी गावागावांतील ...
खामखेडा : म्हातारपणाचे ओझे घेऊन अन् काठीचा आधार घेत अनेक वयोवृद्ध जीवन जगत असतात.आयुष्याच्या साठीतील अनेक वयोवृद्धांना कोणाच्या आधाराशिवाय चालताही येत नाही, मात्र मोठ्या अपघातातून वाचत पायात दोन ठिकाणी रॉड असताना अशा परिस्थितीत बागलाण तालुक्यातील तळव ...