janam mrutyu dakhala जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यात ११ ऑगस्ट २०१३ रोजी सुधारणा करण्यात आली होती. यापुढे केवळ जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनीच या प्रकरणांची फेरतपासणी करावी. ...
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
New CGHS Guidelines: केंद्र सरकारनं या महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठा बदल करत नवीन मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. मंत्रालयानं १५ डिसेंबर २०२५ पासून हे नवे नियम लागू करण्याची घोषणा केलीये. ...
वर्ष संपण्यासोबतच काही कामं पूर्ण करण्याची डेडलाईन म्हणजेच अंतिम तारीख देखील संपणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांसाठी हे महत्त्वाचं आहे की, वर्ष संपण्यापूर्वीच आपली काही महत्त्वाची कामं पूर्ण केली पाहिजे. ...