भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचादेव येथून सावळदबारा येथे पायी दर्शनासाठी जात असलेल्या एका भाविकावर अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...
वनहक्क अधिनियमाची माहिती जिल्ह्यातील वनजमीन असलेल्या ५५७ गावांतील लोकांना व्हावी, यासाठी बुधवारी या गावांमध्ये वनमित्र मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिका ...
धानपीक लोंबीवर आल्यानंतर रानडुकरांकडून धान पिकाची नासाडी झाली, अशी शेतकऱ्यांची ओरड असायची. परंतु धानाची रोवणी झाल्यानंतर १०-१५ दिवसांत रानडुकरांनी हैदोस घातल्यामुळे वैरागड, करपडा येथील अनेक शेतकºयांच्या धानपिकाचे नुकसान झाले आहे. ...
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अस्वलीने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्यास सुरूवात केली. मौजा धाडी येथील शेतकºयांचा जीव गेल्यावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. गेल्या आ ...
अहेरी उपविभागातील मरपल्ली परिसरातील अनेक गावातील अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. या गावातील शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्त्वातील शेतकऱ्यांनी जि ...
बागलाण तालुक्यातील जोरण परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. परिसरात मका, बाजरी, ऊस, विविध प्रकारांची पिके आहेत. पिकांची उंची वाढल्यामुळे परिसरातील मका व उसाच्या पिकात लपता येत असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. ...