शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम घेऊन वृक्ष लागवड केली जाते. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामाजिक वनीकरण रोपवाटिका विक्रमपूर व चामोर्शी वन परिक्षेत्रांतर्गत अस्थायी रोपवाटिका सोनापूर यांच्या व ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे. ...
वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच् ...
तालुक्यातील बेलगुडवाडी परिसरात दोन दिवसांपासून बिबट्यासदृश प्राणी येथील नागरिकांना आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीपोटी नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. ...