नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेच्या जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मांढरे हे प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. ...
अकोला: ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार राज्यातील २९ जिल्ह्यात अद्यापपर्यंत उद्दिष्टाच्या ३० टक्केही लागवड झालेली नाही. ...
जिल्ह्यातील वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये वनविभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना करून वनसंवर्धनासाठी स्थानिक आदिवासी नागरिकांचे प्रबोधन करत लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
राज्यात १ जुलैपासून ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम धडाक्याने सुरू झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील ग्रामंपचायतींना दीड फुटांपेक्षा कमी उंचीची रोपे देण्यात आली आहे. ही बुटकी रोपे जगणार कशी, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे वृक्षलागवड मोहीम म्हणजे ‘खड्डे दोन ...
गांधीबागच्या अग्रसेन चौकातून मागील शुक्रवारी दोन आरोपींकडून जप्त केलेले १० कासव कुठे सोडावेत, असा प्रश्न नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ‘रुफ टर्टल’नावाचे कासव अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहेत. ...
वन विकास महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी पेन्शनसाठी संबंधित विभाग आणि बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण ...
गुरांना चारा आणण्याकरिता शेतात गेलेल्या व्यक्तीवर रानडुकराने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना पिपरी येथे घडली असून शासनाकडून मदत देण्याची मागणी होत आहे. ...