अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी २५ लाखांची मदत केली होती. ...
मागील काही दिवसांमध्ये पावसाने कोल्हापूर, सांगली भागात अक्षरश: थैमान घातले आणि कष्टाने उभे केलेले संसार क्षणात होत्याचे नव्हते झाले. या महापुरात सांगली, कोल्हापूर येथे अनेक संसार ध्वस्त झालेत. होत नव्हतं सगळं या पुरात वाहून गेलं. कित्येकांना आपले प्र ...
कष्टाने पिकविलेली शेती, संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या दु:खाला पारावारच राहिला नाही. मात्र, असे असले तरी पूर ओसरताच शहरवासीय दु:ख चघळत न बसता नव्या उमेदीने उभारी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...