मच्छिमार संघाची इमारत अध्यक्षाची खासगी संपत्ती नव्हती. अध्यक्षानी परस्पर निर्णय घेऊन सभासदांसोबत विश्वासघात केला असल्याचा आरोप करीत, इमारतीसाठी २६४ सभासद संस्था एकवटल्या असून, संविधान चौकात अध्यक्ष आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. ...
पणजी: गोव्यातील ट्रॉलरवर मासेमारी करणारे 99.99 टक्के मच्छिमार हे गोव्याबाहेरील आहेत. त्यामुळे त्यांना ओळखपत्रे देण्यासाठी मच्छिमार खात्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच एमपीटी आणि मच्छिमारांचा संघर्ष होत असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्र ...
कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी ओखी वादळाने मच्छीमारांच्या नाकी दम आणले होते. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झाले. ...
पणजी : गोव्यातील सर्व मच्छीमार आॅल गोवा फिशरमेन्स फोरमच्या झेंड्याखाली राज्याचे मच्छीमारमंत्री विनोद पालयेंकर यांच्याविरुद्ध एकवटले असून त्यांचे हे खाते काढून घेण्याची मागणी केली आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कते ...
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत असतानाच, आता या वादळाचा फटका गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसणार आहे. हवामान खात्याने वादळामुळे गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावर ...