गाेरेगावातील आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेचे अधिकारी म्हणाले, अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करू, तज्ज्ञांकडून अभ्यास करून घेऊ वगैरे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढे 25 वर्षांनीही अशा दुर्दैवी घटनेनंतर हीच वाक्ये पुन्हा उच्चारली जातील हे न ...