Majalgaon Dam Water Release : माजलगाव धरणातून उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सोनपेठ तालुक्यातील तब्बल ३ हजार हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळणार असून उन्हाळ्यातील पाण्याच्या टंचाईवर मोठा तोडगा निघाल ...
draksh niryat १ नोव्हेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यातून तब्बल ४७२ कंटेनरमधून सहा हजार ३.१५ टन द्राक्षांची निर्यात जगातील २० देशांमध्ये झाली आहे. ...
Sericulture Farming : तुतीचा मखमली विस्तार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'महारेशीम अभियान'मुळे शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाचा स्वीकार करत ४५४ एकरवर तुतीची लागवड केली आहे. कमी खर्च, शासकीय अनुदान आणि वर्षभर उत्पन्न देणारा हा उद्योग शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा ...
Palash tree benefits : वसंत ऋतूत लाल-केशरी फुलांनी बहरणारा पळस तुम्ही नक्की पाहिला असेल, पण त्याचे औषधी गुणधर्म माहिती आहेत का? आयुर्वेदात अत्यंत महत्त्व असलेला हा वृक्ष पचन सुधारण्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे देतो. ‘पळसाला पा ...
Natural Farming : वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हिंगोलीतील एका शेतकऱ्याने आशेचा नवा मार्ग दाखवला आहे. नैसर्गिक शेतीचा अवलंब करत अश्विन पानपट्टे यांनी केवळ खर्चात मोठी बचत केली नाही, तर जमि ...
Chighor Vegetable : उन्हाळा सुरू होताच बाजारात एका खास रानभाजीने धुमाकूळ घातला आहे. 'चिघोर' नावाची ही नैसर्गिक भाजीची मागणी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. रसायनमुक्त, चविष्ट आणि आरोग्यदायी असल्यामुळे गावापासून शहरांपर्यंत 'चिघोर'ची क्रेझ निर्माण ...