महाराष्ट्रामध्ये 14 हजार 780 प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रांचे २७ जुलै रोजी लोकार्पण होत आहे, तर देशात १ लाख २५ हजार केंद्रांचे लोकार्पण होत आहे. काय आहे हे कृषी केंद्र या बद्दल सविस्तर जाणून घेऊ. ...
२१ व्या शतकात शेतमालाची ऑनलाईन विक्री हे काय नवीन नाही परंतु अजून आपल्यात तितकी जनजागृती झाली नाही, पण आता ह्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आणि ह्यासाठी ONDC उत्तम विक्री व खरेदीची उत्तम संधी घेवून आले आहे. यात आपण फळे, भाजीपला अन्नधान्य तसेच इतर कृषि ...
राज्यातील अतिवृष्टी, पूर परिस्थिती असलेल्या भागातील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करून जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा ... ...
फळे व भाजीपाला बाजारभावातील चढउतार तसेच मोठ्या प्रमाणात आवक यामुळे फळे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, अशावेळी काढणीपश्चात प्रक्रिया फळे व भाजीपाल्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ आपण बनवू शकतो यासाठी शास्रोक्त प्रशिक्षण घेणे जरुरी ...
ठिबक सिंचन संच शेतामध्ये उभारणी करण्या पूर्वी शेताचा सर्व्हे केला पाहिजे, त्या नंतर डिझाईन केले पाहिजे आणि त्या नंतर ठिबक सिंचन संचाची शेता मध्ये उभारणी करण्यात यावी. ...