Nukasaan Bharapaee : सप्टेंबर २०२५ मधील ढगफुटीसदृश अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने २८ हजार ७७८ शेतकऱ्यांसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, डीबीटीद्वारे अनुदानाचे वाटप सुरू झाले ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेले चार दिवस गोकुळ शुगरच्या गव्हाणीत बसून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर करण्याची, तसेच मागील हंगामातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम तातडीने देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. ...
Solar Scheme : शेतकऱ्यांचा कायमचा डोकेदुखी ठरलेला वीज प्रश्न आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप कार्यान्वित झाले असून, दिवसा सिंचन शक्य झाल्याने रात्रीच्या धावपळीला पूर्णविरा ...
खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामात मात्र आशादायी चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील धरणे व जलसाठे भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले असून याचा थेट परिणाम पेरणीवर झाला आहे. ...