शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन काढायचे आहे. मात्र, आलेले उत्पादन विक्री केल्यानंतर चांगला भाव मिळेलच असे नाही. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत, यासाठी शासन काही निर्णय घेते. मात्र, त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. यापै ...
काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० रुपये प्रति किलो २ टन काजू बी उत्पादनापर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी सात बारावरील काजू लागवड पिक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी शासनातर्फे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...
राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे. या केंद्रासाठी लवकरात लवकर जागा शोधा, निधीची तरतूद करा, असे निर्देश देण्यात आले. ...
बिऊर (ता. शिराळा) गाव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन काढण्यामध्ये प्रसिद्ध आहे. येथील अभिजित आकाराम पाटील या युवकाने गतवर्षीपासून झुकिनी या परदेशी भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. ...
कृषी विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी हेक्टरी ४० क्विंटल धानाचे उत्पादन झाले. त्यामुळे खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर ४० लाख क्विंटल धान खरेदी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता, मात्र यात १५ लाख क्विंटलची घट झाल्याने शेतकर्यांनी शासकीय खरेदी क ...