Smart Farming Tips : शेतीत भरपूर उत्पादन होऊनही नफा का मिळत नाही, हा प्रश्न आज अनेक शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तज्ञांच्या मते, अज्ञान, परावलंबन, कर्जबाजारीपणा आणि बाजार व्यवस्थापनाचा अभाव हेच शेतीतील तोट्याचे मुख्य कारण ठरत आहेत. या चार मोठ्या चुका वेळेत ...
Shaktipeeth Mahamarg : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा विस्तार आता ८५५ किमीपर्यंत वाढला असला, तरी भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. १३ जिल्ह्यांतील सुमारे ४०० गावे या प ...
Tendu Patta Season: आदिवासीबहुल भागात वनउत्पादनांचा हंगाम सुरू असताना स्थानिकांसाठी तो उपजीविकेचा नाही तर 'जीवन-मरणाचा' प्रश्न ठरत आहे. जंगलात वाढलेल्या वन्यप्राण्यांच्या धोक्यासोबतच रोजगाराची अनिश्चितता आणि हमीभावाचा अभाव यामुळे आदिवासी कुटुंबांवर म ...
Jamin Mojani : राज्यातील लाखो प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणांवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता अर्ज केल्यानंतर केवळ ३० दिवसांत मोजणी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Jamin Mojani) ...