Galmukt Dharan Galyukt Shivar : 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' योजनेला राज्य शासनाने कायमस्वरूपी मंजुरी देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता वाढणार असून गाळामुळे शेतीची सुपिकता सुधारून उत्पादनात वाढ होणार आह ...
e pik pahani संपूर्ण राज्यात उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता दिनांक ८ एप्रिल २०२६ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. ...
Nagpur : सरकारने देशभरात एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के तर महाराष्ट्रात १२.५४ टक्के सोयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. बाजारभाव कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागले ...
Safflower Oil Price : आयातीत खाद्यतेलांच्या दरात वाढ होत असताना करडी पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे चित्र आहे. उत्पादन वाढल्यामुळे करडी तेलाचे दर कमी झाले असले, तरी बदलत्या बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. ...
राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे पाच निर्णय, महावितरणच्या आर्थिक व प्रशासकीय पुनर्रचनेला बैठकीत मंजुरी, एआयच्या धर्तीवर माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयाची स्थापना ...