सोयाबीनला दर कमी मिळत असल्याने २०२५ च्या खरीप हंगामात क्षेत्रात घट झाली. अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले. परिणामी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. ...
Soil Fertility Problem : राज्यात शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर झपाट्याने वाढत असून त्यामुळे मातीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अवघ्या चार वर्षांत प्रति हेक्टरी खतांचा वापर १०५ किलोवरून १४१ किलोपर्यंत पोहोचल्याने कृषी तज्ज्ञ ...
cci kapus kharedi अतिवृष्टीचा फटका बसूनही शेतकऱ्यांनी जपलेला कापूस अखेर खरेदी केंद्रांवर आणला असताना, खरेदीची मुदत संपल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ...
Pik Vima : लाखो शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कोट्यवधी रुपये भरले, मात्र ठरलेला कालावधी संपूनही विमा कंपनीकडून नुकसानभरपाईचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.(Pik Vima) ...
अर्थसंकल्पात जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ...