Amravati : राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा होतात. योजनेचा आठवा हप्ता अद्याप जमा झाला नसल्याने शेतकरी सातत्याने चौकशीसाठी बँका, कृषी कार्यालयात चकरा मारत आहेत. ...
दररोज होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शेतीतील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारून प्रयत्न करत असले तरी अपेक्षित परिणाम न मिळाल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. ...
Chilli Market Rate : गेल्या काही दिवसांपासून घसरलेली मिरची आवक पूर्ववत होत आहे. यामुळे बाजार थंडावला असे चित्र असतानाच २१ जानेवारीपासून बाजार तेजीत आला होता. दर दिवशी अडीच हजार क्विंटल आवक सुरु आहे. ...
Farmer Success Story : आज शेती परवडत नाही, असा सूर असतानाच जालना जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने अवघ्या ३ एकरांत तब्बल ४५ क्विंटल तुरीचे विक्रमी उत्पादन घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'गोदावरी' वाण आणि आधुनिक व्यवस्थापन यामुळे हा चमत्कार घड ...
गेल्या काही दिवसांपासून निसर्गाने रंग बदलला असून, अचानक आलेल्या ढगाळ हवामानामुळे या सुखाला दृष्ट लागली आहे. या लहरी हवामानामुळे आंब्यावर 'भुरी' रोगाचे संकट ओढवले असून, हातातोंडाशी आलेला गोड घास हिरावला जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत पडला आहे. ...